सरकार येईल या आशेवर भाजप दररोज नवनवीन विषय समोर आणतेय....

सरकार जनहिताची कामे करतंय आणि सरकारच्या कामकाजावर जनता समाधानी आहे त्यामुळे हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
In the hope that the government will come, BJP is bringing up new issues every day says NCP Spokeperson Nawab Malik
In the hope that the government will come, BJP is bringing up new issues every day says NCP Spokeperson Nawab Malik

मुंबई : भाजप BJP दररोज सरकार येईल या आशेवर नवनवीन विषय समोर आणून आज सरकार जाणार आहे... उद्या सरकार जाणार आहे, असे बोलत आहे परंतु हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेलच असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी स्पष्ट केले आहे. In the hope that the government will come, BJP is bringing up new issues every day ....

महाविकास आघाडी सरकार जाणार... लवकरच कोसळणार ही भाजपने जाहीर केलेली एकही भविष्यवाणी किंवा तारीख खरी ठरत नाहीय, असा टोलाही नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर बनवण्यात आले आहे. 

सरकार जनहिताची कामे करतंय आणि सरकारच्या कामकाजावर जनता समाधानी आहे त्यामुळे हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com