‘पुलवामा’चा फायदा कोणाला? - राहुल गांधी 

पुलवामात गेल्या वर्षीच्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या ‘सीआरपीएफ’च्या जवानांना आदरांजली वाहताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी अनेक प्रश्‍न उपस्थित केले.
who benefitted the most from the attack questions rahul gandhi
who benefitted the most from the attack questions rahul gandhi

नवी दिल्ली  ः पुलवामात गेल्या वर्षीच्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या ‘सीआरपीएफ’च्या जवानांना आदरांजली वाहताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. 

आज आपण पुलवामाच्या ४० हुतात्म्यांचे स्मरण करीत असताना आपण विचारला हवे, असे ट्विट करीत राहुल गांधी यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला, हल्ल्याच्या चौकशीतून काय निष्कर्ष निघाले, सुरक्षेतील त्रुटीबद्दल मोदी सरकारने कोणाला जबाबदार धरले आहे, असे प्रश्‍न विचारले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com