जोपर्यंत सरकार राजू शेट्टी(Raju Shetty) यांच्या आंदोलनाची दखल घेत नाही आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही, आताही आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर महाराष्ट्रातील महावितरणची सर्व कार्यालये उद्ध्वस्त करून टाकू, असा इशारा रविकांत तुपकर(Ravikant Tupkar) यांनी दिला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.