ऊर्जामंत्र्यांनी तोडलेले वीजकनेक्शन पुन्हा जोडण्यास सांगितले : हर्षवर्धन पाटील; पाहा व्हिडिओ

ऊर्जामंत्र्यांनी तोडलेले वीजकनेक्शन पुन्हा जोडण्यास सांगितले : हर्षवर्धन पाटील

इंदापूरच्या शेतकऱ्याच्या विजेच्या प्रश्नावर आम्ही धरणे आंदोलन सुरू केले होते. तोडलेला वीजपुरवठा सुरू करावा, अशी आमची प्रमुख मागणी होती. त्याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणे झाल्यानंतर त्यांनी बारामती मंडलाच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाठवले होते. शेतकऱ्यांनी प्रतिहॉर्स पॉवर ५०० रुपयांप्रमाणे पैसे भरण्याचे ठरले आहे. त्यानंतर विजकनेक्शन जोडणी करायची, असे ठरलं आहे. आमचं समाधान झाल्याने आम्ही आंदोलन मागे घेतले आहे, असे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com