आज देशाची अर्थव्यवस्था खाली गेलीय बेरोजगारी वाढलीय,महागाई वाढलीय मात्र केंद्र सरकार दररोज केंद्रातील एक-एक प्रकल्प विकायला लागलं असून बापजाद्यांनी करून ठेवलेलं विकायचं आणि मजा करायची अशी भूमिका आज केंद्र सरकारची आहे,अशावेळी तुमच आमचं एक काम आहे राज्यातल्या सरकार तर पाहिजेच परंतु केंद्र सरकारही आपलं पाहिजे यासाठी आज शरद पवार साहेब देशातील राजकारणी पक्षांच्या नेत्यांना एकत्र घेऊन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट तिसऱ्या आघाडीचे संकेत दिलेत..
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.