व्हिडिओ
Video: "मागील ५०-६० वर्षे रक्ताचं पाणी करून शिवसेना उभी केली"; दादा भुसे
कोणी कितीही षडयंत्र केलं तरी शिवसेनेचं काम एक किंवा दोन दिवसाचं नाही. मागील ५०-६० वर्षे रक्ताचं पाणी करून शिवसेना(Shivsena) उभी केली आहे. आज जे कोणी बोलत आहेत ते शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादानेच नावारूपाला आले आहेत, असं म्हणत कृषीमंत्री दादा भुसेंनी(Dada Bhuse) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना(Raj Thackeray) टोला लगावला.