फडणवीस सरकार टिकणार नाही : मलिक

देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला असलातरी त्यांचे सरकार टिकणार नाही.
nawab malik on fadavnis goverenment
nawab malik on fadavnis goverenment

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला असलातरी त्यांचे सरकार टिकणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले, फडणवीस धोकेबाजी करून मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचे सरकार पटलावर टिकणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत. 4.30 च्या बैठकीला सर्वजण येणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com