- मुख्यपान
- मुलाखती
मुलाखती
नागपूर मेट्रोसाठीची तरतूद आमच्यामुळेच -...


मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार आपलेच मंत्री आणि आमदारांना घाबरले आहे. त्यामुळे ते कोणत्याही विषयावर बोलूच इच्छित नाहीत. म्हणूनच त्यांनी...


नाशिक : राज्यातील पोलिस हा सामान्यांच्या सुरक्षेसाठी आयुष्यातील तीस ते पस्तीस वर्षे रस्त्यावर खर्ची करीत असतो. पण जेव्हा त्याला निवृत्त होण्याची वेळ...


नाशिक : गेल्या केवळ दोन ते तीन दिवसांमध्ये त्यामध्ये दोनशे ते तीनशेने वाढ झाली. आज आकडा दिड हजारांवर पोहोचलेला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी...


पुणे : राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनावरती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. मराठा आरक्षण हा न्यायप्रविष्ठ...


नाशिक : प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या महत्वाकांक्षी मांजरपाडा...


अमरावती : देशातली प्रजा ही राजासारखी असायला हवी. पण आपण राजा नाही प्रजा आहोत, हे देशाचे पंतप्रधान व त्यांचे सरकार विसरले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात...


कोल्हापूर : सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्द्यावरुन नारायण राणे यांनी राज्य सरकारला हिणवले होते. राज्य सरकारने सुरक्षा व्यवस्था कमी केली असली तरी...


नाशिक : राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी...


सोमेश्वरनगर : सावकारीबद्दल सध्या तक्रारी वाढल्या असल्या तरी त्या नगण्य आहेत. सावकारीची आर्थिक उलाढाल अजस्त्र आहे. सामाजिक प्रतिष्ठेचा बाऊ न करता...


रत्नागिरी : निवडणूक ग्रामपंचायतीची आणि टीका राणेंवर या विषयावरूनच शिवसेनेने ग्रामपंचायत पातळीवर काहीच विकासकामे केलेली नाहीत, हेच स्पष्ट होते....


नाशिक : भारतीय जनता पक्ष अतिशय चांगला पक्ष आहे. देवेंद्र फडणवीसांमुळे मी त्या पक्षात गेलो. मात्र स्थानिक नेत्यांचे जी कामे सुरु आहेत ती...


नाशिक : राज्यात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झालेत. काँग्रेसला वेळोवेळी अपमान सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा पक्ष राज्य सरकारचा पाठींबा...


अकोला : औरंगाबाद आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा तसा फारसा संबंध नाही हे इतिहास सांगतो. या मुद्द्यावरुन काँग्रेस व शिवसेना यांच्यात भांडणे होऊ नये,...


पुणे : मी भारतीय जनता पक्षात गेल्याने उत्तम जानकर नाराज झालेले नाहीत. ते ज्येष्ठ नेते आहेत. माझ्यापेक्षा सिनीअर आहेत. आज नाही झाले तर उद्या ते नक्की...


पुणे : मी बिरोबाची शपथ मोडली, अशा आक्षेप माझ्यावर विरोधक घेतात. पण धनगर समाजासाठी भाजपने काम केले असल्याने समाजानेच मला भाजपमध्ये जाण्यासाठी भाग...


मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रश्नावर राज्य सरकारचा गोंधळ आहे. म्हणूनच पोलिस भऱतीमध्ये एसईबीसीच्या तरुणांचा विचार न करताच अध्यादेश...


मुंबई : शहरांना एक इतिहास असतो. त्यांची नावे बदलून काय होणार आहे? नाव बदलून उगीच वातावरण खराब करण्याचे काहीच कारण नाही. तसे करु नये, असे मत महसूल...


मुंबई : माझ्याकडे प्रदेशाध्यक्ष पद, पक्षाचा विधिमंडळ नेता आणि महसूल मंत्री अशी तीन पदं आहेत. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा ऑक्टोबर...


मुंबई : राज्यात EWS आरक्षणाबाबत दोन्ही बाजूंनी बोलणारे लोक आहेत. निर्णय घेतला तर त्याला विरोध करायचा हा काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु आहे, असा आरोप...


मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी प्रत्येक निवडणुकीत युती करावी अशी मागणी होत आहे; मात्र असे असले तरी वर्षभराने होणाऱ्या मुंबई...


मुंबई : शापूरजी पालनजी यांच्याबरोबर गरोडीयाने केलेला करार उच्च न्यायालयाने २०१६ साली रद्दबादल ठरवला होता. त्यामुळे सदर जमिनीवरील शापूरजी पालनजी यांचा...


मुंबई : नव वर्षाचे स्वागत करत असताना सुरुवातीच्या टप्प्यात नाईट कर्फ्यू किंवा लाॅकडाऊन लावा, असे काही तज्ज्ञ मला सांगत आहेत. पण तसे न करता लोकांनी...


कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका मांडत नाही. महाविकास आघाडी सरकार मराठा समाज्याची थट्टा करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात महाविकास...