पूर आल्यानंतर वीज कट करणं आणि ओसरल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा पूर्ववत करणं हे आमचं काम : बावनकुळे 

पूर आल्यानंतर वीज कट करणं आणि ओसरल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा पूर्ववत करणं हे आमचं काम : बावनकुळे 

मुंबई :"" पूर आल्यानंतर वीज कट करणं आणि ओसरल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा पूर्ववत करणं हे आमचं काम असतं असं राज्याचे वीज मंत्री 
चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. 

राज्यातील पुरग्रस्तभागातील वीज पुरवठ्याबाबत पत्रकारांना माहिती देताना बावनकुळे म्हणाले,"" पूरग्रस्त भागातील वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी 40 पथक तयार करण्यात आली आहेत. पूर आल्यानंतर वीज कट करणं आणि ओसरल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा पूर्ववत करणं हे आमचं काम असत. 9 ऑगस्ट ला अत्यावश्‍यक सेवेसाठी वीज सुरू केली आहे. कालपर्यंत कोल्हापूर आणि संगलीमध्ये 34 उपकेंद्रे सुरू करण्यात आली आहे. पुरात कोणत्याही प्रकारची दुर्घटना झाली नाही. 523 कोटी रुपयांच अद्याप महावितरणच नुकसान झालं आहे.''  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com