- मुख्यपान
- फीचर्स
Features - Political
पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाला...


केडगाव (जि. पुणे) : ग्रामपंचातीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले. पण, टपाली मतपत्रिका मतदानानंतर म्हणजे 18 जानेवारीला मतमोजणीच्या दिवशी मिळाल्या...


पिंपरी : विधानसभेला महाराष्ट्रात चंचूप्रवेश करण्यास अपयश आलेल्या आप या दिल्लीतील राजकीय पक्षाचा ग्रामपंचायत निवडणुकीत,मात्र महाराष्ट्रात शिरकाव झाला...


येवला : येवला विधानसभा मतदारसंघात मतदारांनी कधी नव्हे इतका धक्कादायक कौल दिला. मतदारांनी प्रस्थापितांच्या नेतृत्वाला नाकारले. नवयुवकांनी बाजी मारली....


नाशिक : तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाला सर्वाधीक जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला अनेक गावांतील सत्ता गमवावी...


पंढरपूर : मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल या आता राजकारणातही वरचढ ठरल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील...


इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्यातील 38 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाची निर्विवाद, तर 4 ग्रामपंचायतींवर संमिश्र सत्ता आली आहे. भिगवण,...


नाशिक : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात शविसेना, राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि कॅाग्रेस हे तिन्ही पक्ष कारभार करीत आहेत. त्यांनी स्थानिक...


नाशिक : शिवसेनेने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु करीत दोन सदस्यीय प्रभागरचनेवर भर दिला आहे. तशी मागणीही त्यांनी केली. मात्र राष्ट्रवादी कॅांग्रेसने...


नाशिक : पुढील वर्षी निवडणूका आहेत. त्यामुळे विकासकामे करावी लागतील. त्यासाठी कर्ज काढावे लागेल. मात्र शिवसेनेचे नेते त्याला विरोध करतात तो त्यांचा...


औसा : केंद्रामध्ये मंत्री असतांना तत्कालीन अवजड उद्योग मंत्री (कै) विलासराव देशमुख यांनी मांजरा परिवारातील एक कारखाना म्हणून बेलकुंडच्या मारुती...


नांदगाव : रेल्वेस्थानकावर कोरोनानिमित्ताने नियमित थांबत असलेल्या प्रवासी गाड्यांचा थांबा पूर्ववत करावा. या प्रश्नावर नांदगावचे नागरिक संवेदनशील आहेत...


नाशिक : केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे अडचणीचे आहेत. त्याला आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून देखील संदेश गेला आहे. यासंदर्भात शेतकरी चळवळीचा...


नाशिक : देशात सामाजिक समरसता निर्माण झाल्या शिवाय खया अर्थाने एकसंघ हिंदू धर्म निर्माण होणार नाही. हि बाब अधोरेखित झाल्याने सामाजिक समरसतेला कृतीची...


निफाड : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ साखर कारखाना पुढील १५ वर्षासाठी भाडे तत्वावर देण्यात येणार आहे. हा साखर कारखाना चालवण्यासाठी निफाड तालुक्यातील...


नाशिक : महाविकास आघाडीचे सरकार जागरूक आहे. सरकारचे निर्नेय तळागाळातील लोकांचे त्यात हित पहिले जाते. मात्र केंद्र अदानी-अंबानी यांच्या पुढे लोटांगण...


नवी दिल्ली : देशात अस्तित्त्वात असलेल्या कोरोना महामारीच्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा...


नाशिक : महापालिकेतील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण करण्यामागे शिवसेनेचे मोठे नेते आहेत. असा आरोप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने नुकताच केला....


नाशिक : शहराच्या राजकारणावर प्रभाव पाडणारे वसंत गिते व सुनिल बागुल हे दोन मोठे नेत्यांची शिवसेनेत घरवापसी झाली. त्यामुळे पक्षाची ताकद ताकद वाढली. हे...


शिक्रापूर (जि. पुणे) : विधान परिषदेत तब्बल 17 वर्षे पिठासन अधिकारी राहिलेले दिवंगत वसंतराव डावखरे, आमदार ऍड. निरंजन डावखरे यांचे मूळगाव हिवरे...


मुंबई : राज्यात आगामी काळात दहा महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या व विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा चंग...


मुंबई : सरकारी कार्यालयात उशीर येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकतीच नियमावली जाहीर केली आहे. त्यावरुन भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी...


मुंबई : महाराष्ट्रातील जनतेने यंदाच्या वर्षी करोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी ...


मुंबई : काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच भाजपचे लोक म्हणतात. मग...