सरकारनामा ब्यूरो
शिंदे- फडणवीस सरकारचा 'पंचामृत' अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला.
अमृतकाळातील राज्याचा पहिला अर्थसंकल्प 'पंचामृत' ध्येयावर आधारित आहे.
फडणवीस यांनी पंचामृत धोरणावर यंदाचा अर्थसंकल्प आधारीत आहे. असं सांगत अर्थसंकल्पाचे पाच प्रमुख भाग कोणते ते पाहुया.
1. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
2. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
3. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
4. रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
5. पर्यावरणपूरक विकास