सरकारनामा ब्यूरो
तनु जैन या 'आयएएस' अधिकारी आहेत.
रिया दाबी यांनी 2020 च्या UPSC परीक्षेत 15 वा क्रमांक मिळवत 'आयएएस' अधिकारी झाल्या.
राजस्थानमधील चुरू येथील ऐश्वर्या शेओरान यांनी 'यूपीएससी' पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास केली.
2018 च्या नागरी सेवा परीक्षेत महिला उमेदवारांमध्ये सृष्टी जयंत देशमुख या टॉपर ठरल्या आहेत.
NET-JRF परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, परी बिश्नोई यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. तिसऱ्या प्रयत्नात त्या 'आयएएस' अधिकारी झाल्या.
हरि चंदना दासारी या तेलंगणा कॅडरच्या 2010 च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत.
त्या 2001 च्या बॅचची (IAS) अधिकारी आहेत.
17 जुलै 1927 रोजी जन्मलेले अण्णा राजम मल्होत्रा ह्या स्वतंत्र भारताच्या 'पहिल्या भारतीय महिला आयएएस अधिकारी' आहेत.