सरकारनामा ब्युरो
राज्यपाल कोश्यारी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडतात.
आता राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.
राज्यपालांची वादग्रस्त विधान हे महाराष्ट्रासाठी अजिबातच नविन नाही.
यापुर्वीसुध्दा असेच काही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केली होती ज्यामुळे ते अडचणीत आले होते.
महाराष्ट्रातून आणि मुंबईमधून गुजराती, राजस्थानी लोकांनी जर पैसा काढून घेतला तर महाराष्ट्रात पैसा राहणार नाही.
रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असतं?
एका कार्यक्रमात बोलतांना महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान त्यांनी केलं होत.
'नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला'.
शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असे वक्तव्य केले. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.