- मुख्यपान
- ब्लॉग
Sarkarnama Blog
आपल्या एका चालीने अनेकांना चितपट करणारा महाराष्ट्राच्या राजकीय पटावरील वजीर काळाच्या पडद्याआड गेला. सातारा जिल्ह्यातील राजकारणातील विलासकाका पाटील...


नगर : नव्या तीन कृषी कायद्यावरून देशातील शेतकरी आक्रमक झालेत. गेल्या काही दिवसांपासून कडक थंडीतही राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत. कोणत्याही...


शिवसेनेत जे लढाऊ नेते होते. त्यापैकीच एक माजी खासदार मोहन रावले. हा चेहरा म्हणजे कडवट शिवसैनिक.त्यांच्या हदयाच्या कोपऱ्यात दोन नाव कोरून ठेवली होती....


भाजपची २०१४ मध्ये राज्यात सत्ता आली आणि चंद्रकांतदादांचे भाग्य एकदमच उजळले...पार्टीतील ते महत्त्वाचे शक्ती केंद्र झाले. पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी...


हाथरस जिल्ह्यातील एका पिडित दलित युवतीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी उत्तरप्रदेशातील योगी सरकार बॅकफूटवर गेले आहे. यूपी पोलिसांच्या अब्रुचे धिंडवडे...


सर्वसाधारणपणे वित्त आयोगाचा हंगामी अहवाल सादर केला जात नाही. अपवाद म्हणून 2020-21 आर्थिक वर्षासाठी असा अहवाल सादर करण्यात आला होता. नोटाबंदी आणि...


बिहार विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता राजकीय पक्षांना पुढील वर्षीच्या पहिल्या सहामाहीतच होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागणे...


ज्यो बायडेन यांच्या विजयामुळे भारतीय समुदायातील 'एचवनबी' धारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. स्थलातंरित नागरिकांविषयीचे उदार धोरण आणि वंशविरोध याचा...


बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी दोनतीन दिवसात मतदान होत आहे. नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे नाही याची भीष्म प्रतिज्ञा...


सध्या देशात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. त्याला कारणही असे आहे, की त्यांनी इमरती देवी यांच्याविषयी केलेल्या...


भारतीय जनता पक्षाला राम राम ठोकल्यानंतर आज (ता.२३) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस...


भाजपचे एकेकाळचे चेहरा असलेल्या एकनाथ खडसे यांनी कमळाची साथ घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला. सलग चार दशके पक्षात राहून पक्ष महाराष्ट्राच्या...


खरंतर एकनाथ खडसे यांचा भाजपला रामराम करण्याचा आणि राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा छगन भुजबळ यांच्याशी काही संबंध नाही. पण म्हणावे तर संबंध आहे असे...


खरंतर एकनाथ खडसे यांचा भाजपला रामराम करण्याचा आणि राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा छगन भुजबळ यांच्याशी काही संबंध नाही. पण म्हणावे तर संबंध आहे असे...


दलित समाजातील वेगळा चेहेरा अशी प्रतिमा असलेले रामविलास पासवान राष्ट्रीय राजकारणात सातत्याने वावरले. बिहारमधील नेते असूनही संपूर्ण राज्यावर मात्र ते...


पुणे : मराठा-कुणबी समाज हा पूर्वीपासूनच लढवय्या समाज आहे. साधारणपणे शेती करणाऱ्यांना कुणबी मानले जाते आणि शिवकाळात कुणब्यांमधील जे लोक सैन्यात मावळा...


हाथरस जिल्ह्यातील एका पिडित दलित युवतीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी उत्तरप्रदेशातील योगी सरकार बॅकफूटवर गेले आहे. यूपी पोलिसांच्या अब्रुचे धिंडवडे...


वादग्रस्त कृषी विधेयकांच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी...


गेल्या काही दिवसांत कांद्याच्या किमती वाढत होत्या. दिल्लीत कांदा चाळीस रुपये किलोच्या आसपास आहे. परंतु उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या...


2019 मध्ये हातातोंडाशी आलेला घास गेल्याने भाजप विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी युतीच करायला नको होती. हे आज म्हणणे समजून...


गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र, हरियाणाच्या विधानसभा निवडणुका होत्या. त्या डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली...


मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला. त्यालाही आता अर्धे शतक झाले. मुळात मुंबई, ठाण्यातील मराठी माणसांवर होणारा अन्यात शिवसेनाप्रमुख...


कोरोना आपत्तीची छाया गडद होत असताना एकूणच या आपत्तीसमोर सपशेल लोंटागण घातलेल्या प्रशासकीय आणि राजकीय अपयशाचा पाढा वाचायला आता सुरवात झाली आहे. त्याची...