राज्यात 50 टक्के प्लॅस्टीक बंदी : रामदास कदम

राज्यात 50 टक्के प्लॅस्टीक बंदी : रामदास कदम

मुंबई : राज्यात 50 टक्के प्लॅस्टीक बंदी झाल्याचा दावा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज केल 

सभागृहात बोलताना कदम म्हणाले, की दर दिवशी 1200 टन कचरा होत होता तो आता 600 टनांपर्यंत आला आहे. प्लॅस्टीकक बंदी झाल्यापासून दर दिवशी 1 कोटी दुधाच्या प्लास्टिक पिशव्या रस्त्यावर येत असतात. दूध विक्रेत्यासोबत माझी बैठक झाली असून दुधाच्या पिशवीला आता 50 पैसे देऊन दुसऱ्या दिवशी ती रिकामी पिशवी विक्रेत्याकडे परत करावी लागणार आहे आणि याचा योग्य तो फायदा होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com