अकाेल्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

शासनाकडून शेतकऱ्यांची सातत्याने फसवणुक हाेत आहे. या विराेधात शिवसेनेने आक्रमक पवित्र घेत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. नाशिकला लवकरच शेतकरी प्रतिनिधींची कार्यशाळा हाेत असून, या माध्यमातून थेट शेतकरी शासनाला जाब विचारणार आहेत.
अकाेल्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

अकाेला - भाजप सरकारच्या शेतकरी विराेधी धाेरणांमुळे शेतकऱ्यांची दैना अवस्था झाली असून, ती दूर करण्यासाठी शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. आज ता. १५ राेजी अकाेल्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शासनाकडून शेतकऱ्यांची सातत्याने फसवणुक हाेत आहे. या विराेधात शिवसेनेने आक्रमक पवित्र घेत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. नाशिकला लवकरच शेतकरी प्रतिनिधींची कार्यशाळा हाेत असून, या माध्यमातून थेट शेतकरी शासनाला जाब विचारणार आहेत. आज उद्धव ठाकरेंनी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी शिवसेनेच्या पाठिशी उभे राहावे, न्याय मिळेपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com