सांगली, मिरज, कुपवाड या तीन शहरांच्या महापालिकेची निवडणूक म्हणजे कुठल्या ग्रामपंचायतीचा फड नव्हे, याची पक्की जाणीव आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना झाली आहे. उसन्या अवसानावर डरकाळ्या फोडून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्याला पक्की रचना लागते, याचे भान विसरलेल्या इथल्या कागदी वाघांना घेऊन शिवसेना लढणार कशी, हाच मुख्य प्रश्न पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गजानन किर्तीकर यांना पडला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सांगलीच्या...
आणखी वाचा